शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Ratnagiri: कशेळीनंतर आणखी तीन गावात सौरऊर्जेचा प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:27 IST

लवकरच ही गावे विजेपासून स्वयंपूर्ण होणार

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील कशेळी गावामध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात येत असतानाच चिपळूण तालुक्यातील आणखी तीन गावे या प्रकल्पामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ४ गावांमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे १,६६९ गावे साैरऊर्जेने उजळणार आहेत. ही गावे विजेपासून स्वयंपूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणारी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. ‘रुफ टॉप सोलर सिस्टिम’साठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येते. वीज ग्राहकाला कमीत कमी ३० हजार रुपयांपासून ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान निश्चित करण्यात आले आहे.राजापूर तालुक्यातील कशेळी गाव ९६५ लोकसंख्या असलेले, तसेच ६१६ घरे असलेले गाव आहे. हे गाव जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ‘मॉडेल’ म्हणून घेण्यात आले आहे. त्यानंतर चिपळूण तालुक्यातील तनाळी, आंबेरे आणि मोरवणे या तीन गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या आहेत. ही गावेही हा प्रकल्प राबवण्यास तयार झाली आहेत. त्यामुळे लवकरच ही गावे विजेपासून स्वयंपूर्ण होणार आहेत. ही योजना राबवण्यासाठी महावितरण, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि सर्व पंचायत समित्या प्रयत्नशील आहेत.

वीज निर्मिती अनुदान

  • १ किलो वॅटसाठी - ३० हजार रुपये
  • २ किलो वॅटसाठी - ६० हजार रुपये
  • ३ किलो वॅटसाठी - ७८ हजार रुपये

गाव - घरे - लोकसंख्या

  • कशेळी - ६१६ - ९६५
  • तनाळी - ४२० - ९३६
  • आंबेरे - १८३ - ६५४
  • मोरवणे - ४५० - १३५०
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण