शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

रत्नागिरीला तीन दिवसांचा ऑरेंज अलर्ट, आतापर्यंत ६६ टक्के पाऊस

By शोभना कांबळे | Updated: August 1, 2023 18:38 IST

रत्नागिरी : हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला मंगळवारपासून तीन दिवसांचा पुन्हा आॅरेज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २०,१४३ मिलिमीटर ...

रत्नागिरी : हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला मंगळवारपासून तीन दिवसांचा पुन्हा आॅरेज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २०,१४३ मिलिमीटर (सरासरी २२३८ मिलिमीटर) इतका पाऊस पडला आहे. गेल्या दोन महिन्यांची सरासरी पावसाने केवळ १५ दिवसांत ओलांडली आहे. आतापर्यंत ६६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ५७ टक्के पाऊस पडला होता.जून महिन्याच्या शेवटी पावसाची सुरुवात झाली तरीही पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पाऊस जून आणि जुलैची सरासरी भरून काढेल का, अशी साशंकता निर्माण झाली होती. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाची हुलकावणी होती. परंतु, गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पडलेल्या पावसाने जिल्ह्याला दिलासा दिला आहे.सोमवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मधूनच उन्हाचे दर्शनही घडत आहे. मात्र, अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. मंगळवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दापोली, चिपळूण तालुक्यात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. मंडणगड, गुहागर, लांजा, खेड येथेही पाऊस चांगला झाला आहे.जिल्ह्याला मंगळवारपासून पुन्हा तीन दिवसांचा आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुपारपर्यंत पाऊस सरींवर होता. सायंकाळनंतर मात्र पावसाचा जोर अधिक वाढला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस