शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोळवली येथे पकडल्या जनावरे घेऊन जाणाऱ्या तीन गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 15:06 IST

Crimenews Ratnagiri : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील गोळवली टप्पा येथे जनावरे घेऊन जाणाऱ्या तीन गाड्या पकडण्यात संगमेश्वर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.

ठळक मुद्देगोळवली येथे पकडल्या जनावरे घेऊन जाणाऱ्या तीन गाड्याविनापरवाना वाहतूक, पाच जणांवर गुन्हा दाखल

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील गोळवली टप्पा येथे जनावरे घेऊन जाणाऱ्या तीन गाड्या पकडण्यात संगमेश्वर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. गाडीत एकूण सात बैल व सहा पाडे अशी तेरा जनावरे दाटीवाटीने कोंबून विनापरवाना वाहतूक करत असल्याचे आढळल्याने पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व जनावरे कत्तलखान्यात नेत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे तुरळवरून सिंधुदुर्गकडे जनावरे घेऊन तीन टेम्पो रवाना होणार असल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पहाटे तीन वाजता गोळवली टप्पा (ता. संगमेश्वर) येथे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे व त्यांचे सहकारी यांनी सापळा रचून हे तिन्ही टेम्पो पकडले. यावेळी बोलेरो पिकअप (एमएच ०८, डब्लू ३४३०), अशोक लेल्यांड दोस्त टेम्पो (एमएच ०७, पी ३२३७) व टेम्पो (एमएच ०७, पी ३१०८) यातून सात बैल व सहा वासरे ही दाटीवाटीने भरून विनापरवाना घेऊन जात होते.तीन वाहनासह अनिल काळू तावडे (२५), सुनील काळू तावडे (२७, दोघे राहणार तुरळ हरेकरवाडी), कृष्णा धोंडू निकम (४२), गणेश रमेश निकम (२२, दोघे रा. कणकवली), प्रसाद रामा निकम (२६, रा. फोंडा) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक उदय कुमार झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी