शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

ऑपरेशन टायगरचा तिसरा टप्पा लवकरच - मंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:12 IST

रत्नागिरी : ऑपरेशन टायगर मोहिमेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या दोन टप्प्यांत रत्नागिरीत अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ...

रत्नागिरी : ऑपरेशन टायगर मोहिमेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या दोन टप्प्यांत रत्नागिरीत अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. आता लवकरच रत्नागिरीत तिसरा टप्पा होणार असून, त्यातही अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेसेनेत दाखल होतील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.गुरुवारी आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सामंत यांनी विविध विषयांवर भाष्य केले. रत्नागिरीमध्ये कांदळवन प्रशिक्षणाची बैठक बड्या हॉटेलमध्ये झाली आणि चार तासांच्या प्रशिक्षणावर नऊ लाख रुपये खर्च करण्यात आले. प्रसारमाध्यमांमधून हे प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यावर मोठी चर्चा झाली. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश आपण जिल्हाधिकारी यांना दिले असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींबाबतचे निकष कडक पद्धतीने पाहिले जाणार आहेत. ज्यांनी आयकरामध्ये आपले उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक दाखवले असेल अशा बहिणींचे आणि चारचाकी असलेल्या बहिणींचे नाव यातून वगळले जाईल. मात्र, सरसकट योजना बंद होणार नाही, असे ते म्हणाले. अर्थात चर्चा केवळ बंद झालेल्या अनुदानाची होती. २ कोटी ४० लाख महिलांना याचा लाभ मिळाला. यातील नऊ लाख बहिणींची नावे वगळली गेली. त्याचीच चर्चा होते. पण २ कोटी ३१ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे, यावर माध्यमे बोलत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.स्मार्ट सिटीची कामे आठवडाभरात सुरू होणाररत्नागिरी शहर स्मार्ट सिटी बनविण्यासाठी एमआयडीसीकडून निधी दिला जात आहे. त्यासाठी एमआयडीसीचे मुख्य अभियंता लवकरच रत्नागिरीत येतील आणि आठवडाभरात ही कामे तातडीने सुरू होतील, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.सर्व शहरांमध्ये सीसीटीव्हीजिल्ह्यात प्रत्येक शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आपल्याकडे दिला आहे. जिल्हा नियोजन समितीकडून त्यासाठी निधी दिला जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणUday Samantउदय सामंतguardian ministerपालक मंत्री