शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरण: उद्योगमंत्री उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 18:41 IST

जिथपर्यंत धागेदोरे आहेत, तिथपर्यंत पोलीस पोहोचतील,

चिपळूण : राज्यात जसा तेलगी स्टॅम्प घोटाळा झाला तसाच सध्या शंभर कोटींचा स्टॅम्प घोटाळा झाला आहे. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार जवळपास शंभर कोटींचे स्टॅम्प बनावट नावांनी विकत घेतले गेले आहेत. त्याची चौकशी आता राज्य सरकारने सुरू केली आहे, अशी खळबळजनक माहिती राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.मंत्री सामंत पुढे म्हणाले की, तेलगीइतका मोठा स्टॅम्प घोटाळा झाला नसला तरी यात खूप मोठी गडबड आहे. हे स्टॅम्प कोणी खरेदी केले, हेही चौकशीत पुढे येईल. मुंबईच्या निर्मलनगर पोलीस स्थानकात ४ हजार ६८३ बोगस प्रतिज्ञापत्र सापडली आहेत. पोलिसांनी प्रतिज्ञापत्र असणाऱ्या लोकांना दूरध्वनी केले व त्याची माहिती घेतली. मात्र त्या व्यक्तींनी आपण कोणतेही प्रतिज्ञापत्र दिलेले नाही, अशी माहिती दिली. हा स्टॅम्प घोटाळा फक्त मुंबईपुरता मर्यादित नसून, तो राज्यभर झाला असावा, अशी शंका आहे. त्यानुसार तपासही केला जात आहे.कोल्हापूरमध्ये क्राईम ब्रँच, सीबीआय चौकशीतून काम सुरू झाले आहेत. या प्रकरणातून अनेक गोष्टी पुढे येणार आहेत. हे स्टॅम्प पेपर कोणी खरेदी केले, याची माहिती आपल्याकडे असली तरी चौकशी सुरू असल्याने आपण सध्या त्यावर बोलणार नाही. जिथपर्यंत धागेदोरे आहेत, तिथपर्यंत पोलीस पोहोचतील, याची आम्हाला खात्री आहे, असे सामंत यांनी सांगितले.शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, ज्या महिलेने हिंदू देवतांवर अन्याय केले त्यांच्याविषयी आपण काय बोलणार? आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत प्रश्न करण्यात आला असता आज विकासकामांच्या निधीसाठी आलो आहे. त्यामुळे त्याचविषयी बोलूया, असे सांगून त्यांनी प्रश्न टाळला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना