शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

टोपेंचे औषध नको म्हणून ठाकरेंचे औषध, विनय नातू यांनी उडविली खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 17:17 IST

कोरोना परिस्थितीत आरोग्य मंत्री राजेश टोपे चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांचे औषध नको म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवे औषध पुढे आणले. यात वेगळे असे काहीच केले नाही. उलट अनेक गोष्टी सुचवूनही त्याची दखल सरकारने घेतली नसल्याची खंत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी सोमवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ठळक मुद्देटोपेंचे औषध नको म्हणून ठाकरेंचे औषधमाझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेची विनय नातू यांनी उडविली खिल्ली

चिपळूण : कोरोना परिस्थितीत आरोग्य मंत्री राजेश टोपे चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांचे औषध नको म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवे औषध पुढे आणले. यात वेगळे असे काहीच केले नाही. उलट अनेक गोष्टी सुचवूनही त्याची दखल सरकारने घेतली नसल्याची खंत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी सोमवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकामुळे कोकणचा मोठा फायदा होणार असल्याची भूमिका डॉ. नातू यांनी स्पष्ट केली. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धतीने कोकणातील कृषी क्षेत्राला उभारी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवाय आंबा, काजू बागायतदार व मच्छी व्यवसायिकांचीही सर्व करांपासून सुटका होणार असून या विधेयकामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेबाबतची माहिती देताना त्यांनी सांगितले की, सहा महिन्यांपासून आरोग्य जे काम करीत आहे, तेच काम आता ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या उपक्रमांतर्गत केले जात आहे. त्यातून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढला आहे. तेच काम पुन्हा पुन्हा करावे लागत आहे. शिवाय तपासणी व सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जात नसल्याने केलेल्या कामाचा काहीच उपयोग होताना दिसत नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणVinay Natuविनय नातूUddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या