शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

PM मोदींनी काँग्रेसवर केलेली टीका शरद पवारांना खटकली, दिल्लीत जाऊन भेटणार; म्हणाले, "अशी भाषा.."

By संदीप बांद्रे | Updated: September 23, 2024 18:04 IST

चिपळूण : संपूर्ण जगात काँग्रेसने भारत देशाचा स्वाभिमान दाखवून दिला होता. त्या काँग्रेसला तुम्ही नक्षलवादी पक्ष म्हणता, देशाच्या पंतप्रधानांना ...

चिपळूण : संपूर्ण जगात काँग्रेसने भारत देशाचा स्वाभिमान दाखवून दिला होता. त्या काँग्रेसला तुम्ही नक्षलवादी पक्ष म्हणता, देशाच्या पंतप्रधानांना अशी भाषा शोभत नाही. मी या संदर्भात दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार आहे, अशा शब्दांत खासदार शरद पवार यांनी येथे खडेबोल सुनावले. चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील स्वा. सावरकर मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत पंतप्रधानांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान काँग्रेस पक्षाला नक्षलवाद्यांचा पक्ष, गुंडांचा पक्ष, भ्रष्टाचाराची पक्ष अशा शब्दांत हिणवले. पण देशाच्या पंतप्रधानांना अशी भाषा शोभत नाही. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक योगदान राहिले, इंदिरा गांधी, राजीव गांधीनी या देशासाठी बिलिदान दिले. सोनिया गांधीच्या विरोधात आम्ही काही भूमिका घेतली होती. परंतु त्यांनी देखील या देशाबरोबर राहण्याची ठाम भूमिका घेतली. त्यांची पुढची पिढी देखील आज देशासाठी काम करत आहे. इंदिराजींनी तर संपूर्ण जगात भारत देशाचा स्वाभिमान दाखवून दिला होता. त्या काँग्रेसला तुम्ही नक्षलवादी पक्ष म्हणता, मी या संदर्भात दिल्लीत जाऊन पंतप्रधानाना भेटणार आहे, अशा शब्दात समाचार घेतला. ..तेव्हा वेगळीच माहिती पुढे आलीयानंतर खासदार पवार हे राज्य सरकारवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयावरून जोरदार बरसले. या सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अहो सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि सरकार सांगतेय वाऱ्यामुळे पडला. मी देशाचा संरक्षण मंत्री होतो. नौदल माझ्या अखत्यारीत ही होते. मी माहिती घेतली तेव्हा वेगळीच माहिती पुढे आली. ज्या राजाने रयतेचे राज्य उभे केले, शेतकऱ्यांचा पिकाच्या देटाला देखील हात लावू नका असे आदेश दिले. त्या राजाच्या पुतळ्यात देखील पैसे खायची हिम्मत या सरकारने दाखवली आणि वर म्हणे वाऱ्याने पुतळा पडला. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८० वर्षे उभा आहे, हेही पुतळ्यात पैसे खाणाऱ्या महायुतीच्या भ्रष्ट सरकारने लक्षात ठेवायला हवे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस