शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोकण किनारपट्टीवर धडकणार वादळ, रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 14:56 IST

ratnagiri, konkancosat, Storm, तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर कर्नाटकपासून महाराष्ट्रापर्यंत आहे. हा पट्टा गुलबर्ग्यापासून ८० तर पूर्व सोलापूरपासून १६० किलोमीटर अंतरावर जमिनीवर असून, पुढील १२तासांत या पट्ट्याची तीव्रता कमी होऊन तो मध्यपूर्व अरबी समुद्र, मध्य महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे १६ ऑक्टोबरपर्यंत सरकणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोकण किनारपट्टीवर धडकणार वादळरत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट

रत्नागिरी : तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर कर्नाटकपासून महाराष्ट्रापर्यंत आहे. हा पट्टा गुलबर्ग्यापासून ८० तर पूर्व सोलापूरपासून १६० किलोमीटर अंतरावर जमिनीवर असून, पुढील १२तासांत या पट्ट्याची तीव्रता कमी होऊन तो मध्यपूर्व अरबी समुद्र, मध्य महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे १६ ऑक्टोबरपर्यंत सरकणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.गेल्या दोन दिवसांपासून सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक भागात ढगफुटी, विजांचा कडकडाट व जोरदार वारे यामुळे मोठे नुकसान होत आहे. धुमाकूळ घालणारा हा पाऊस १८ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतरच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.मध्यपूर्व अरबी समुद्र, उत्तर पूर्व अरबी समुद्र, महाराष्ट्राची किनारपट्टी पार करून दक्षिण गुजरातकडे जाणार आहे. असे असले तरी राज्यात तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे १८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात १५ व १६ ऑक्टोबरपर्यंत ह्यरेड अलर्टह्ण, रायगड, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई या भागात १५ते १७ ऑक्टोबरपर्यंत ह्यऑरेंज अर्लटह्ण देण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरीkonkanकोकण