शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विणीच्या हंगामाला प्रारंभ, वेळास किनारी समुद्राकडे झेपावली कासवाची ३८ पिल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 16:54 IST

वेळास येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या कासव मादीने घरटे तयार केले होते

मंडणगड : तालुक्यातील वेळास समुद्रकिनाऱ्यावर सागरी कासव संवर्धन मोहिमेअंर्तगत संरक्षित केलेल्या कासवांच्या अंड्यातून गुरुवारी (दि.१२) पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली. पहिल्या घरट्यातून बाहेर आलेली ३८ कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. यंदाच्या हंगामात सर्वप्रथम वेळास येथे कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे.सन २०२२च्या हंगामात वनविभागाच्या माध्यमातून १५ नोव्हेंबर २०२२ रोजी वेळास येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या कासव मादीने पहिले घरटे तयार केले होते. या घरट्यामध्ये १०२ अंडी संरक्षित करण्यात आली होती. या संरक्षित अंड्यांमधून बाहेर पडलेल्या २६ पिल्लांना गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास समुद्रात सोडण्यात आली. त्यानंतर सायंकाळी आणखी १२ पिल्लांना संरक्षित समुद्रात सोडण्यात आले. हंगामातील ही पहिलेच पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत.ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांच्या नोंदी एम. टर्टल ॲपमध्ये केल्या जाणार आहेत. कासव संवर्धन मोहीम चिपळूणचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहायक वनरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. गुरुवारी कासवांची पिल्ले समुद्रात साेडताना दापाेलीचे परिक्षेत्र वनअधिकारी वैभव बोराटे, मंडणगडचे वनपाल अनिल दळवी, वन व्यवस्थापन समितीचे सुनील पाटील, हाेम स्टे संघटनेच्या अध्यक्ष धनश्री काचे, कासवमित्र देवेंद्र पाटील उपस्थित हाेते.

गत हंगामात १२ हजार पिल्ले समुद्राकडे२०२१-२२चे हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर एकूण १४ हँचरीमधून ३१७ घरटी संरक्षित करण्यात आली होती. या घरट्यांमधून एकूण ३३,६०९ अंडी संरक्षित करण्यात आली होती. घरट्यातील अंड्याचे वनविभाग व कासवमित्रांकडून संरक्षण व संवर्धन करून १२,०१४ इतकी पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग