शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

‘हॅलो’ मातोश्रीवरून बोलतोय, सावध राहा!, थेट संपर्कामुळे शिवसेनेतील अनेकजण अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 19:08 IST

शिवसेनेच्या कारकिर्दीत अनेक वर्षांत पहिल्यांदाच हा अनुभव येत असल्याने याबाबत साऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

चिपळूण : ‘हॅलो मातोश्रीवरून बोलतोय, सर्व काही ठीक ना, सावध राहा !’ अशा शब्दांत चौकशी करण्यासाठी तालुका व शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडे आता मातोश्रीवरुन थेट संपर्क साधला जात असल्याने शिवसेनेतील अनेकजण अवाक् झाले आहेत. शिवसेनेच्या कारकिर्दीत अनेक वर्षांत पहिल्यांदाच हा अनुभव येत असल्याने याबाबत साऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यात सत्तांतर झाले. शिवसैनिक नेहमीच मातोश्रीवर येतात, त्यांना परतायचे आहे, त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी, त्यांना माफ करण्यात येईल, अशा आशयाचे सूचक वक्तव्य खुद्द आदित्य ठाकरे यांनी केले होते. मात्र त्यांच्या या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता बंडखोरीच्या या सत्रानंतर शिवसेनेने पक्ष फुटीच्या पार्श्वभूमीवर अतिशय सावध पवित्रा घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधला जात आहे.शिवसैनिकांमध्ये याविषयी कमालीची चर्चा सुरू आहे. कधी नव्हे ते मातोश्रीवरुन थेट फोन येत असल्याने अनेकजण चकित झाले आहेत. परंतु, त्याचवेळी फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे शिवसेना सतर्क झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे