शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

जिल्ह्यात १२,६९५ क्विंटल भाताची शेतकऱ्यांकडून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:36 IST

Farmer Ratnagiri- दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यातील १,०७९ शेतकऱ्यांनी १२,६९५.८५ क्विंटल भात विक्री केली आहे. भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पैस जमा करण्यात येतात. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ४६७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९६ लाख ३२ हजार ६२२.२० रुपये जमा करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात १२,६९५ क्विंटल भाताची शेतकऱ्यांकडून विक्रीआतापर्यंत ४६७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९६,३२,६२२ रुपये जमा

रत्नागिरी : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यातील १,०७९ शेतकऱ्यांनी १२,६९५.८५ क्विंटल भात विक्री केली आहे. भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पैस जमा करण्यात येतात. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ४६७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९६ लाख ३२ हजार ६२२.२० रुपये जमा करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील एकूण १४ केंद्रांवर भात खरेदी सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत भात खरेदी सुरू राहणार आहे. विविध सहकारी सोसायटी, खरेदी-विक्री संघामार्फत भात खरेदी करण्यात येते. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे शासन ठरवून देईल, त्या दराने शेतमाल खरेदी करण्यात येतो. यावर्षी भातासाठी प्रतिक्विंटल १८६८ रुपये दर देण्यात येत आहे. २०१३-१४मध्ये विक्रमी प्रतिसाद लाभला होता. त्यावर्षी २४,४९८.४६ क्विंटल भाताची खरेदी झाली होती.दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. शेतकरी स्वत:पुरता भात ठेवून अधिकची भात विक्री करत असल्याने भात विक्रीतून चांगले अर्थार्जन प्राप्त होते.

 

यावर्षीही भात खरेदी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यावर विक्रीची रक्कम तत्काळ जमा करण्यात येत आहे.- पी. जे. चिले,अधिकारी, दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, शाखा रत्नागिरी.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी