शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

त्या बार्जवरील खलाशांची उपासमार, १४ महिने वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 16:22 IST

निसर्ग वादळामध्ये भरकटलेले दुबईतील एम़ टी़ बसरा स्टार हे बार्ज रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या किनारी नागरावर ठेवण्यात आलेले आहे. या बार्जवरील १३ कर्मचारी अजूनही रत्नागिरीतच असून, त्यांची उपासमार सुरु आहे़ गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पगार न मिळाल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांची सुटका कोण करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे़

ठळक मुद्देजहाज मालकासह प्रशासनाचेही दुर्लक्ष भरकटलेले जहाज किनारीच

रत्नागिरी : निसर्ग वादळामध्ये भरकटलेले दुबईतील एम़ टी़ बसरा स्टार हे बार्ज रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या किनारी नागरावर ठेवण्यात आलेले आहे. या बार्जवरील १३ कर्मचारी अजूनही रत्नागिरीतच असून, त्यांची उपासमार सुरु आहे़ गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पगार न मिळाल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांची सुटका कोण करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे़निसर्ग वादळामध्ये ३ जून २०२० रोजी भरकटलेले जहाज अजूनही मिऱ्या किनारी एकाच जागेवर आहे़ प्रशासनाकडून हे जहाज बाहेर काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत़ शिवाय या जहाजावरील सर्व १३ कर्मचारी रत्नागिरीतच अडकून पडलेले आहेत़ त्यामध्ये १० भारतीय तर फिलीपाईन्स, इथोपियन, श्रीलंका या देशातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांना रत्नागिरीत ३ आॅक्टोबर रोजी ४ महिने पूर्ण होणार आहेत़ इतके दिवस होऊनही ना जहाज मालकाने, ना शासनाने त्यांची दखल घेतली. मिºया येथील स्थानिक लोकांनी त्यांना इतके दिवस मदतीचा हात पुढे केला़१४ महिन्यांपासून ते १३ कर्मचारी घरापासून दूर आहेत़ त्यानंतर त्या जहाज मालकाने त्यांना जहाजावर चढल्याच्या दिवसापासून पगारही दिलेला नाही़ त्यातच त्यांचे कॉन्ट्रक्टही संपले असल्याने हे सर्व कर्मचारी अडचणीत सापडले आहेत़ मात्र, हे कर्मचारी संकटात असताना शासनाच्या एकाही विभागाने त्यांची दखल घेतली नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी