शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

त्या बार्जवरील खलाशांची उपासमार, १४ महिने वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 16:22 IST

निसर्ग वादळामध्ये भरकटलेले दुबईतील एम़ टी़ बसरा स्टार हे बार्ज रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या किनारी नागरावर ठेवण्यात आलेले आहे. या बार्जवरील १३ कर्मचारी अजूनही रत्नागिरीतच असून, त्यांची उपासमार सुरु आहे़ गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पगार न मिळाल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांची सुटका कोण करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे़

ठळक मुद्देजहाज मालकासह प्रशासनाचेही दुर्लक्ष भरकटलेले जहाज किनारीच

रत्नागिरी : निसर्ग वादळामध्ये भरकटलेले दुबईतील एम़ टी़ बसरा स्टार हे बार्ज रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या किनारी नागरावर ठेवण्यात आलेले आहे. या बार्जवरील १३ कर्मचारी अजूनही रत्नागिरीतच असून, त्यांची उपासमार सुरु आहे़ गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पगार न मिळाल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांची सुटका कोण करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे़निसर्ग वादळामध्ये ३ जून २०२० रोजी भरकटलेले जहाज अजूनही मिऱ्या किनारी एकाच जागेवर आहे़ प्रशासनाकडून हे जहाज बाहेर काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत़ शिवाय या जहाजावरील सर्व १३ कर्मचारी रत्नागिरीतच अडकून पडलेले आहेत़ त्यामध्ये १० भारतीय तर फिलीपाईन्स, इथोपियन, श्रीलंका या देशातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांना रत्नागिरीत ३ आॅक्टोबर रोजी ४ महिने पूर्ण होणार आहेत़ इतके दिवस होऊनही ना जहाज मालकाने, ना शासनाने त्यांची दखल घेतली. मिºया येथील स्थानिक लोकांनी त्यांना इतके दिवस मदतीचा हात पुढे केला़१४ महिन्यांपासून ते १३ कर्मचारी घरापासून दूर आहेत़ त्यानंतर त्या जहाज मालकाने त्यांना जहाजावर चढल्याच्या दिवसापासून पगारही दिलेला नाही़ त्यातच त्यांचे कॉन्ट्रक्टही संपले असल्याने हे सर्व कर्मचारी अडचणीत सापडले आहेत़ मात्र, हे कर्मचारी संकटात असताना शासनाच्या एकाही विभागाने त्यांची दखल घेतली नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी