शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

रिक्षा दिसल्यास कारवाई करणार - वाहतुकीला परवानगी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 4:30 PM

रत्नागिरी : शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार रिक्षा वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही रस्त्यावर रिक्षा फिरताना दिसत असून, ...

ठळक मुद्देवाहतूक निरीक्षक अनिल विभुते यांची माहिती

रत्नागिरी : शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार रिक्षा वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही रस्त्यावर रिक्षा फिरताना दिसत असून, रस्त्यावर रिक्षा दिसल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिला आहे.सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही शिथिलता आणण्यात आली आहे. आॅरेंज आणि ग्रीन झोनमधील दुकाने स्वयंशिस्तीने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नियमांमध्ये शिथिलता आणताना काही कडक निर्बंधही घालण्यात आले आहेत.

शासनाने नवीन नियमानुसार चारचाकी वाहनातून चालक आणि त्याचे सोबत अन्य दोन प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. तसेच दुचाकीवरून केवळ एकच व्यक्ती प्रवास करू शकते, असे सांगण्यात आले आहे.सोमवारी नियम शिथील केल्यानंतर रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे नागरिकांसह वाहनांचीही गर्दी दिसत होती. त्यातच ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये टॅक्सी आणि कॅब यांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आल्याने रिक्षा व्यावसायालाही परवानगी दिल्याचा अनेकांनी समज करून घेतला. त्यामुळे सोमवारी अनेक रिक्षाचालकांनी आपली वाहने रस्त्यावर आणली होती. गेले दीड महिन्यापासून व्यवसाय बंद ठेवून राहिलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी सोमवारपासून व्यवसायाला पुन्हा सुरूवात केली. मात्र, त्यांना कारवाईचा सामना करावा लागला.याबाबत पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले की, रिक्षा व्यवसासाला शासनाने परवानगी दिलेली नाही. पुढील आदेश येईपर्यंत कोणीही रिक्षा रस्त्यावर आणू नये. रिक्षा रस्त्यावर फिरताना दिसल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ही कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण