शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

तिवरेवासियांचे अलोरेत पुनर्वसनाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 14:36 IST

dam, ratnagirinews तिवरे धरण फुटीत उदध्वस्त झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाचे काम सुरु करण्यात आले. येथे २४ घरांची उभारणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देतिवरेवासियांचे अलोरेत पुनर्वसनाचे काम सुरू२४ घरांची उभारणी केली जाणार

शिरगाव : तिवरे धरण फुटीत उदध्वस्त झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाचे काम सुरु करण्यात आले. येथे २४ घरांची उभारणी केली जाणार आहे.कोयना प्रकल्पामुळे नावारूपास आलेले आणि एकेकाळी गजबजलेले चिपळूण तालुक्यातील अलोरे गाव पुन्हा नव्या रुपात पाहावयास मिळणार आहे. एकेकाळी हजारो कामगार कर्मचारी कुटुंब राहिल्याने खूप मोठी वर्दळ पाहायला मिळत होती. पण, अलिकडे १० वर्षे शासकीय कार्यालय आणि प्रकल्पातील तांत्रिक कामे संपल्याने वसाहत परिसर ओसाड पडला.

५० वर्षांपूर्वी संपादित जागेचे काय करायचे, याबाबत निर्णय झाला नाही. मात्र, तिवरे दुर्घटनेतील व्यक्तीसाठी २४ नवी घरे बांधून पुनर्वसन करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतल्यावर रिकाम्या जागेत असलेल्या पत्र्याच्या चाळी उदध्वस्त करून इमारत बांधकाम सुरू झाले आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून तिवरे येथील बाधित कुटुंबीय कंटेनरमध्ये राहात आहेत. उन्हाळ्यात उष्म्यामुळे या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागला होता. त्याशिवाय अन्य सोयी - सुविधांचा प्रश्नही वेळोवेळी निर्माण होत आहे. त्यामुळे अलोरे येथील पुनर्वसनाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी