शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

तिवरेवासियांचे अलोरेत पुनर्वसनाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 14:36 IST

dam, ratnagirinews तिवरे धरण फुटीत उदध्वस्त झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाचे काम सुरु करण्यात आले. येथे २४ घरांची उभारणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देतिवरेवासियांचे अलोरेत पुनर्वसनाचे काम सुरू२४ घरांची उभारणी केली जाणार

शिरगाव : तिवरे धरण फुटीत उदध्वस्त झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाचे काम सुरु करण्यात आले. येथे २४ घरांची उभारणी केली जाणार आहे.कोयना प्रकल्पामुळे नावारूपास आलेले आणि एकेकाळी गजबजलेले चिपळूण तालुक्यातील अलोरे गाव पुन्हा नव्या रुपात पाहावयास मिळणार आहे. एकेकाळी हजारो कामगार कर्मचारी कुटुंब राहिल्याने खूप मोठी वर्दळ पाहायला मिळत होती. पण, अलिकडे १० वर्षे शासकीय कार्यालय आणि प्रकल्पातील तांत्रिक कामे संपल्याने वसाहत परिसर ओसाड पडला.

५० वर्षांपूर्वी संपादित जागेचे काय करायचे, याबाबत निर्णय झाला नाही. मात्र, तिवरे दुर्घटनेतील व्यक्तीसाठी २४ नवी घरे बांधून पुनर्वसन करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतल्यावर रिकाम्या जागेत असलेल्या पत्र्याच्या चाळी उदध्वस्त करून इमारत बांधकाम सुरू झाले आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून तिवरे येथील बाधित कुटुंबीय कंटेनरमध्ये राहात आहेत. उन्हाळ्यात उष्म्यामुळे या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागला होता. त्याशिवाय अन्य सोयी - सुविधांचा प्रश्नही वेळोवेळी निर्माण होत आहे. त्यामुळे अलोरे येथील पुनर्वसनाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी