शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

रत्नागिरी : शिक्षक बदल्या दिवाळी सुट्टीनंतर, प्रशासनाची धावपळ सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:55 IST

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हातंर्गत शासन निर्णयानुसारच आहेत. या बदल्या दिवाळीच्या सुट्टीनंतर करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे.

ठळक मुद्देशिक्षक बदल्या दिवाळी सुट्टीनंतरप्रशासनाची धावपळ सुरु

रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हातंर्गत शासन निर्णयानुसारच आहेत. या बदल्या दिवाळीच्या सुट्टीनंतर करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे.मागील शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजेच सन २०१७-१८ मध्ये कमी पटसंख्येच्या ८८ प्राथमिक शाळांचे समायोजन अन्य शाळेत करुन त्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन शिक्षक कमी असलेल्या शाळांमध्ये करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. हे

समायोजन करताना जिल्हा परिषदेने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना तालुक्यातच समायोजन करावे, अशी मागणी होती. मात्र, जिल्हा परिषदेने ५० शिक्षकांचे समायोजन जिल्हास्तरावर करण्याचे जाहीर केले होते. त्याला सर्वच शिक्षक संघटनानी जोरदार विरोध केला होता.

दरम्यान, या पूर्वीच्या शासन निर्णयानुसार व्हाव्यात. कारण अगोदर तालुकास्तरावर नंतर जिल्हास्तरावर या बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षकांची आहे. त्याचबरोबर शिक्षक बदल्या निम्मे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर करणार असल्याने अनेक शिक्षकांना कौटुंबिक अडचणी येणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार चिपळूण दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने त्यांना निवेदनाद्वारे २२ आॅक्टोबर २०१८ चा शासन निर्णय रद्द करुन १८ एप्रिल २०११ च्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम तालुकास्तर व नंतर जिल्हास्तरावर बदल्या करण्याची मागणी केली होती.

शासनाने दिलेल्या दि. २२ आॅक्टोबर २०१८ च्या निर्णयानुसारच बदल्या करण्याच्या हालचाली परिषद भवनात सुरु आहे. त्यामुळे शिक्षक बदल्या दिवाळीची सुट्टी संपल्यावर होणार असल्याचे निश्चित आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी