शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

रत्नागिरी : शिक्षक बदल्या दिवाळी सुट्टीनंतर, प्रशासनाची धावपळ सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:55 IST

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हातंर्गत शासन निर्णयानुसारच आहेत. या बदल्या दिवाळीच्या सुट्टीनंतर करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे.

ठळक मुद्देशिक्षक बदल्या दिवाळी सुट्टीनंतरप्रशासनाची धावपळ सुरु

रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हातंर्गत शासन निर्णयानुसारच आहेत. या बदल्या दिवाळीच्या सुट्टीनंतर करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे.मागील शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजेच सन २०१७-१८ मध्ये कमी पटसंख्येच्या ८८ प्राथमिक शाळांचे समायोजन अन्य शाळेत करुन त्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन शिक्षक कमी असलेल्या शाळांमध्ये करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. हे

समायोजन करताना जिल्हा परिषदेने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना तालुक्यातच समायोजन करावे, अशी मागणी होती. मात्र, जिल्हा परिषदेने ५० शिक्षकांचे समायोजन जिल्हास्तरावर करण्याचे जाहीर केले होते. त्याला सर्वच शिक्षक संघटनानी जोरदार विरोध केला होता.

दरम्यान, या पूर्वीच्या शासन निर्णयानुसार व्हाव्यात. कारण अगोदर तालुकास्तरावर नंतर जिल्हास्तरावर या बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षकांची आहे. त्याचबरोबर शिक्षक बदल्या निम्मे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर करणार असल्याने अनेक शिक्षकांना कौटुंबिक अडचणी येणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार चिपळूण दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने त्यांना निवेदनाद्वारे २२ आॅक्टोबर २०१८ चा शासन निर्णय रद्द करुन १८ एप्रिल २०११ च्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम तालुकास्तर व नंतर जिल्हास्तरावर बदल्या करण्याची मागणी केली होती.

शासनाने दिलेल्या दि. २२ आॅक्टोबर २०१८ च्या निर्णयानुसारच बदल्या करण्याच्या हालचाली परिषद भवनात सुरु आहे. त्यामुळे शिक्षक बदल्या दिवाळीची सुट्टी संपल्यावर होणार असल्याचे निश्चित आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी