शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

रत्नागिरीच्या जलतरणपटूंनी केली राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची लयलूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 14:54 IST

नांदेड येथे झालेल्या दोन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय जलतरण अंजिक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या शंकरराव मिलके, डॉ. निशिगंधा पोंक्षे, अश्विनी नलावडे तीन स्पर्धकांनी नेत्रदीपक कामगिरी करत २० सुवर्णपदक आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे.

ठळक मुद्देमास्टर्स अ‍ॅक्वॅटिक फेडरेशन आॅफ इंडिया यांच्या वतीने स्पर्धास्पर्धेत सहभाग नोंदवून उल्लेखनीय यशतीन स्पर्धकांनी केली नेत्रदीपक कामगिरी

रत्नागिरी ,दि. ३० :  नांदेड येथे झालेल्या दोन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय जलतरण अंजिक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या शंकरराव मिलके, डॉ. निशिगंधा पोंक्षे, अश्विनी नलावडे तीन स्पर्धकांनी नेत्रदीपक कामगिरी करत २० सुवर्णपदक आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे.

शंकरराव मिलके तसेच डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी अनेक राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेऊन रत्नागिरीला अनेक पदक मिळवून दिली आहेत. विविध स्पर्धांमध्ये या दोघांचा सहभाग सातत्याने असतो. यावेळीही या दोघांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत या स्पर्धेत सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश मिळविले आहे.

मास्टर्स अ‍ॅक्वॅटिक फेडरेशन आॅफ इंडिया यांच्या वतीने २८ आणि २९ आॅक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत या स्पर्धा नांदेड येथे झाल्या. यात रत्नागिरीतून शंकरराव मिलके, माधवी साठे (चिपळूण) यांनी ७५ वर्षावरील गटात, रत्नागिरीच्या डॉ. निशिगंधा पोंक्षे ५० वर्षावरील गटात आणि अश्विनी नलावडे ४० वर्षावरील गटात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत श्रीराम सनये, अदित्य जैस्वाल, संजय नलावडे आदी प्रशिक्षित जलतरण पटूही सहभागी झाले होते.

या स्पर्धेतही या जलतरणपटूनी रत्नागिरीचा वरचष्मा कायम राखला. उत्कृष्ट खेळी करत ७५ वर्षावरील गटात शंकरराव मिलके यांनी दोन सुवर्ण तर दोन रौप्य पदके पटकावली. तर चिपळूणच्या माधवी साठे यांनीही सहा सुवर्ण पदके पटकावली. ५० वर्षावरील गटात डॉ.निशिगंधा पोंक्षे आणि ४० वर्षावरील गटात अश्विनी नलावडे यांनी ६ सुवर्ण पदके पटकावली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSportsक्रीडा