शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

रत्नागिरी : ग्रामीण आरोग्य अभियान पुन्हा ठप्प, काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 16:07 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे शिक्षण तसेच अनुभवाच्या जोरावर नियमित शासकीय सेवेमध्ये समायोजन करावे, या मागणीसाठी मंगळवारपासून अधिकारी व कर्मचारी महासंघाने काम बंद आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन १४ मेपर्यंत चालणार आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी, आंदोलन १४ मेपर्यंत चालणारयापूर्वीही ११ ते २१ एप्रिलदरम्यान काम बंद आंदोलनमुदत टळल्यानंतरही निर्णय न घेतल्याने आंदोलक आक्रमक

रत्नागिरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे शिक्षण तसेच अनुभवाच्या जोरावर नियमित शासकीय सेवेमध्ये समायोजन करावे, या मागणीसाठी मंगळवारपासून अधिकारी व कर्मचारी महासंघाने काम बंद आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन १४ मेपर्यंत चालणार आहे.गेल्या कित्येक दिवसांपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघातर्फे ही मागणी शासनाकडे करण्यात येत आहे. यापूर्वीही संघटनेतर्फे काम बंद आंदोलन करण्यात आले होते. ११ ते २१ एप्रिल या दरम्यान हे काम बंद आंदोलन झाले.यावेळी आरोग्यमंत्र्यांनी पुढील दहा दिवसात त्रिस्तरीय समिती स्थापनेबाबतचा शासन निर्णय काढण्यात येईल, असे सांगून त्यांची सभा घेऊन अधिकारी व कर्मचाºयांच्या समायोजनाच्या दृष्टीने पुढील पदभरती थांबविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते.

या आश्वासनानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतले. मात्र, दहा दिवसांची मुदत टळल्यानंतरही शासनाने कोणताच निर्णय न घेतल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने ८ मेपासून पुन्हा काम बंद आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन १४ मेपर्यंत चालणार आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यRatnagiriरत्नागिरी