शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

रत्नागिरी : वाहतूक पोलिसाचा प्रामाणिकपणा, पोलिसांची प्रतिमा उंचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:16 IST

वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येते. रत्नागिरी वाहतूक शाखेतील पोलीस सुभाष शिरधनकर यांनीही एका प्रसंगातून असाच प्रामाणिकपणा दाखवून पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.

ठळक मुद्देप्रामाणिकपणा दाखवून पोलिसांची प्रतिमा उंचावलीरस्त्यात पडलेला मोबाईल केला परत रेझिंग डेनिमित्त घडला अनोखा उपक्रम

रत्नागिरी : वाहतूक पोलीस हा कायमच साऱ्यांच्या टिकेचा धनी. त्याने शिस्त दाखवली तरी त्याच्यावर टीका आणि त्याने कोणाला कारवाई न करता कोणाला सोडून दिले तरी त्याने चिरीमिरी घेतल्याची टीका. पण वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येते.

रत्नागिरी वाहतूक शाखेचे पोलीस सुभाष शिरधनकर यांनीही एका प्रसंगातून असाच प्रामाणिकपणा दाखवून पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.रत्नागिरीच्या जेलनाका भागात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरूणाचा मोबाईल खाली पडला. काहीतरी रस्त्यावर पडल्याचे  वाहतूक शाखेतील पोलीस वाहतूक पोलीस शिरधनकर यांच्या लक्षात आले.

तो मोबाईल असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वाहतूक शाखेचे निरीक्षक अयुब खान यांना हा प्रकार सांगितला. मोबाईलवरील दूरध्वनी क्रमांकांशी संपर्क साधत त्यांनी हा मोबाईल कोणाचा आहे, याची माहिती मिळवली.रत्नागिरीच्या गवळीवाडा येथे राहणाऱ्या रोहीत कैलास आठवले याचा हा मोबाईल असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. अर्धा ते पाऊण तासात रोहीत आठवले यांना त्यांचा रस्त्यात पडलेला मोबाईल परत मिळाला.

आठवले हे रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारी आहेत. त्यांच्या मोबाईलची किंमत ५२ हजार रूपये इतकी आहे. आठवले यांनी त्यासाठी देऊ केलेले बक्षिसही शिरधनकर यांनी नाकारले. रेझिंग डेनिमित्त पोलीस अनेक उपक्रम करतात. त्याचदिवशी हा अनोखा उपक्रम घडला आणि पोलिसांची मान उंचावली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtraffic policeवाहतूक पोलीस