शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Coronavirus in Maharashtra रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी वाढले २६ रूग्ण, सहावा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 09:54 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मुंबईतून आलेल्या एका ४९ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरु होता. तो रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील एका गावामध्ये १५ दिवसांपूर्वी आला होता़ त्याला गावाच्या जवळच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देआणखी २५ जण कोरोना पॉझिटिव्हकोरोनाबाधितांची संख्या २३४, मुंबईतील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत होता.

रत्नागिरी : शनिवारची पहाट रत्नागिरी जिल्ह्यासाठी धक्कादायक ठरली. शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना रूग्णांमध्ये तब्बल २६ रूग्णांची भर पडली आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २३४ झाली आहे. मुंबईहून आलेल्या आणखी एका कोरोनाबाधित ४९ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ हा जिल्ह्यातील सहावा बळी ठरला आहे.जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०८ होती. त्यामध्ये आणखी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २३४ झाली आहे़ त्यामध्ये चिपळूणातील कामथे रुग्णालयातील १२, राजापूरमधील ४, रत्नागिरीतील ६, खेड कळंबणी रुग्णालयातील ३ आणि संगमेश्वर तालुक्यात एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मुंबईतून आलेल्या एका ४९ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरु होता. तो रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील एका गावामध्ये १५ दिवसांपूर्वी आला होता़ त्याला गावाच्या जवळच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला दम्याचा आजार होता़ तो मुंबईतील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच शनिवारी त्याचे निधन झाले. कोरोनाबाधित रुग्णाचा अंतिम संस्कार रत्नागिरी करण्यात करण्यावरुन काही जणांनी जोरदार विरोध केल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर रत्नागिरी शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात त्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले़

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRatnagiriरत्नागिरी