शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात साकारली पहिली साैरऊर्जेवरील नळपाणी याेजना, लवकरच लाेकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 15:35 IST

योजनेची चाचणी यशस्वी

प्रशांत सुर्वेमंडणगड : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली साैरऊर्जेवर आधारित नळपाणी योजना मंडणगड तालुक्यातील पालघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत केळवत या ठिकाणी साकारण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाले असून, या योजनेची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. या याेजनेचे लवकरच लाेकार्पण करण्यात येणार आहे.वीजबिल किंवा थकबाकी या डाेकेदुखीतून सुटका हाेण्यासाठी केळवत गावातील ग्रामस्थांनी साैरऊर्जेवर आधारीत नळपाणी याेजना यशस्वी करण्याचा निर्धार केला. गावातील नळपाणी याेजनेच्या पुनर्दुरुस्तीसाठी एक लाख चार हजार ४०० रुपये एवढा निधी खर्ची घालण्यात आला आहे. या याेजनेतून ७७ कुटुंबांना वैयक्तिक नळ जाेडणी देण्यात आली असून, एक लाख ४० हजार इतकी लाेकवर्गणी जमा करण्यात आली आहे. ही रक्कम पाणीपुरवठा स्वच्छता समितीच्या नावे ठेवण्यात आली आहे. याेजनेसाठी पाच एच.पी. साेलर बसविण्यात आले आहेत.    नळपाणी योजनेसाठी आवश्यक असलेल्या विजेसाठी सौरऊर्जेचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे  भविष्यात ही योजना कार्यरत राहण्यासाठी  वीजबिल देयक किंवा थकबाकी हा प्रश्न उद्भवणार नाही.  त्यामुळे ती चिंता मिटली आहे. तसेच या योजनेसाठी बसवण्यात आलेल्या पॅनेलची देखभाल व दुरुस्ती  पाच वर्षे पॅनेल बसविणारी  कंपनीच करणार आहे. योजनेचे ऑपरेटींग व मॅनेजमेंटसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ ग्रामपंचायत स्तरावर निर्माण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.जिल्ह्यातील पहिलीच साैरऊर्जेवरील ही नळपाणी याेजना असून, या याेजनेची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीवेळी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता प्रतिभा शेरकर, अभियंता विष्णू पवार, जिल्हा समन्वयक कुमार शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी