शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

रत्नागिरी : शिमगोत्सवानंतर मुंबईला जाणाऱ्या गुरव कुटुंबियांवर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 11:38 IST

खेड तालुक्यातील शिवफाटा येथे काल (गुरूवारी) मध्यरात्री १.३० वाजता बोलेरो आणि ईको कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सोलगाव (ता. राजापूर) येथील राजेंद्र अनंत गुरव (४५) यांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देशिमगोत्सवानंतर मुंबईला जाणाऱ्या गुरव कुटुंबियांवर काळाचा घालाजखमींना चिपळूण आणि डेरवण येथे उपचारासाठी दाखल

रत्नागिरी : खेड तालुक्यातील शिवफाटा येथे काल (गुरूवारी) मध्यरात्री १.३० वाजता बोलेरो आणि ईको कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सोलगाव (ता. राजापूर) येथील राजेंद्र अनंत गुरव (४५) यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात ईको गाडीतील आणखी पाचजण जखमी झाले असून, त्यांना नजीकच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे कुटुंब शिमगोत्सवासाठी आपल्या गावी आले होते. शिमगोत्सव आटोपून हे कुटुंब मुंबईला जात असताना हा अपघात झाला.या अपघातात सूरज चंद्रकांत गुरव (२२), स्वप्नील चंद्रकांत गुरव (३१), स्वानंदी स्वप्नील गुरव (२५), नयना उर्फ सान्वी सचिन गुरव (२५) आणि प्रेम गुरव (१६) हे जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने चिपळूण आणि डेरवण येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच खेडमधील मदत फाऊंडेशनच्या प्रसाद गांधी, बुराण टांके, विवेक बनकर, अमित वनकुटे, सुजित घोडेराय यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली.अपघातानंतर बोलेरो गाडीच्या चालकाने मात्र घटनास्थळावरून पलायन केले. त्याठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी ही गाडी वापरण्यात येत आहे.

हा अपघाता इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. अपघाताचे वृत्त सोलगाव येथील गावी समजताच अनेकांना धक्का बसला. त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात