शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; २ ठार २ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 17:16 IST

मुंबई गोवा महामार्गावर दाभिळ नाका इथं मालवाहू टँकर आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावर अपघात२ ठार २ जखमी, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर दाभिळ नाका इथं मालवाहू टँकर आणि कारमध्ये झालेल्या अपघातामध्ये दोन ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

माहितीनुसार, लोटे औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीतील कार्यक्रम उरकून कंपनीतील चौघे जण स्विफ्ट डिझायर कारने मुंबईच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर खेड नाक्याजवळ दाभिळ शाळा येथे त्यांच्या गाडीला अपघात घडला.

या अपघातामध्ये कंपनीचे लोटे युनिटचे डायरेकटर आणि फॅक्ट्री मॅनेजर गिरीष बर्वे हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेले कंपनीचे पर्सनल मॅनेजर विशाल म्हातले यांच्यावर चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मळवली.

जखमींवर रूग्णालयात उपचार सुरूदरम्यान, अपघातात जखमी असलेल्या राकेश वडाळकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून, राजेश जोशी हेही या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. हा अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी