शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

रत्नागिरी : बीएसएनएलकडून १२ ठिकाणी नवीन टॉवर, काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 15:09 IST

भ्रमणध्वनी सेवेत सुधारणा व्हावी, तसेच अति जलद सेवा मिळावी, या उद्देशाने भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल)कडून सप्टेंबर महिन्यात १२ ठिकाणी नवीन टॉवर उभारण्याच्या कामास सुरूवात झाली असून, हे काम प्रगतीपथावर आहे.

ठळक मुद्दे बीएसएनएलकडून १२ ठिकाणी नवीन टॉवरकाम प्रगतीपथावर

रत्नागिरी : भ्रमणध्वनी सेवेत सुधारणा व्हावी, तसेच अति जलद सेवा मिळावी, या उद्देशाने भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल)कडून सप्टेंबर महिन्यात १२ ठिकाणी नवीन टॉवर उभारण्याच्या कामास सुरूवात झाली असून, हे काम प्रगतीपथावर आहे.बीएसएनएलच्या भ्रमणध्वनी सेवेत तसेच इंटरनेट सेवेत सध्या मोठ्या प्रमाणावर व्यत्यय येत आहे. त्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सेवेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने बीएसएनएलच्या येथील कार्यालयाने आॅगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात नवीन टॉवर सुरू करण्यास सुरूवात केली आहे. आॅगस्ट महिन्यात १० ठिकाणी नवीन टॉवर सुरू केले आहेत, तर चार ठिकाणी २ जीऐवजी थ्रीजी सेवा सुरू करण्यात आली आहे.सप्टेंबर महिन्यात १५ ठिकाणी नवीन टॉवर सुरू करण्यात येणार असून, ग्रामीण भागात १२ ठिकाणी २जीऐवजी थ्रीजी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील ग्राहकांना अधिक जलद सेवा मिळणार आहे. सध्या हे काम प्रगतीपथावर असल्याचे बीएसएनएल कंपनी सुत्रांकडून सांगण्यात आले. आॅक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाजही व्यक्त होत आहे.बीएसएनएलने सर्वेक्षण करून ज्या भागात अडचणी येत होत्या, तिथे अधिक क्षमतेचे टॉवर सुरू केले असून, काही भागात २जीऐवजी थ्री जी सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे आता यापुढे तरी बीएसएनएलच्या ग्राहकांना चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.याठिकाणी टॉवरसप्टेंबर महिन्यात चिपळूण तालुक्यातील बामणोली, दहीवली, भोम, लांजा तालुक्यातील खानवली, शिपोशी कोळकेवाडी, राजापूर तालुक्यातील सोलगाव, तुळसवडे आणि अणसुरे तर रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी, कासारी, नाखरे तसेच संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे अशा १२ ठिकाणी नवीन टॉवर सुरू करण्यात येत आहेत.

टॅग्स :BSNLबीएसएनएलRatnagiriरत्नागिरी