शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वादळामुळे कोकणात आॅक्टोबरमध्येही पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 2:03 PM

क्यार वादळामुळे तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऐन दिवाळीतही पावसाने दणका दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्याने दणका दिला आणि दोन्ही जिल्ह्यात वादळामुळे आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून टाकले.

ठळक मुद्देवादळामुळे कोकणात आॅक्टोबरमध्येही पाऊसपावसाने शेतीचे पूर्ण नुकसा

रत्नागिरी/सिंधुदुर्ग : क्यार वादळामुळे तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऐन दिवाळीतही पावसाने दणका दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्याने दणका दिला आणि दोन्ही जिल्ह्यात वादळामुळे आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून टाकले.रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत ४,९११ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. मात्र आॅक्टोबर महिन्यात क्यार वादळामुळे पुन्हा पावसाचे आगमन झाले. वादळसदृश्य वाऱ्यांसह जिल्ह्यात १११ मिलीमीटर इतका पाऊस ऑक्टोबर महिन्यात नोंदला गेला आहे. आतापर्यंत आॅक्टोबर महिन्यात इतका पाऊस कधीही पडलेला नाही.हळवी भातशेती गणपती उत्सवादरम्यान केली जाते. मात्र तेव्हापासून पाऊस असल्याने ही कापणी झाली नाही. नंतरच्या टप्प्यातही गरवी आणि निमगरवी शेतीही वादळी पावसाच्या तडाख्यात सापडली आणि या पावसाने शेतीचे पूर्ण नुकसान केले.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी