शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

रत्नागिरीत २१, २२ रोजी विजांसह पाऊस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 16:03 IST

Rain Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात २१ व २२ मार्च रोजी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत २१, २२ रोजी विजांसह पाऊस?बागायतदारांना धास्ती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात २१ व २२ मार्च रोजी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. कधी उकाडा, तर कधी गारवा असे वातावरण बदलू लागले आहे. या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून आजारपण वाढले आहे.गेल्या काही दिवसांपासून उकाड्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मध्येच मळभाचे वातावरण असल्याने उकाड्यात अधिक भर पडत आहे. सध्या रत्नागिरीचे वातावरण ३५ ते ३६ अंशावर पोहोचू लागले आहे. उकाडा वाढल्याने अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.कुलाबा येथील हवामान खात्याच्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात २१ व २२ मार्च रोजी काही ठिकाणी विजांच्या कडकडटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.बागायतदारांना धास्तीयाआधीच गतवर्षी सतत बदलत्या राहिलेल्या हवामानामुळे आंबा पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यंदा आंब्याचे प्रमाण कमी आहे. उशिराच्या थंडीमुळे अजूनही आंबा तयार होण्याचे प्रमाण कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे त्यातही नुकसान झाले आहे. आता परत पाऊस आला तर एप्रिलमध्ये हातात येऊ शकणारे फळही हातचे जाण्याची भीती आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी