शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दहा वर्षांतील आमूलाग्र बदल जनतेपर्यंत पाेहाेचवा : रवींद्र चव्हाण

By अरुण आडिवरेकर | Updated: April 14, 2024 16:44 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्ता मेळावा रविवारी पार पडला.

खेड : तळागाळातील भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी शासकीय योजना, शासकीय योजनांचे लाभार्थी तसेच भारतीय जनता पक्षाने केलेली विकासकामे यासह आरोग्य, क्रीडा, शिक्षण या क्षेत्रांत गेल्या दहा वर्षांतील झालेला आमूलाग्र बदल या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खेड येथे केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्ता मेळावा खेड शहरातील पाटीदार भवन येथे रविवारी पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक बांधवाची कुटुंबप्रमुखासारखी काळजी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार मधुकर चव्हाण यांनी माजी खासदार अनंत गीते यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे कुणाच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, ते पाहावे. त्यांच्या या राजकारणाला कंटाळून ४० आमदार बाहेर पडले. बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यात कोणासमोर झुकले नाहीत; पण उद्धव ठाकरे सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर झुकले, असे मधुकर चव्हाण म्हणाले.

यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक अतुल काळसेकर, माजी आमदार विनय नातू, सूर्यकांत दळवी, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, विनोद चाळके, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBJPभाजपा