शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे राष्ट्रपतींकडून काैतुक, म्हणाले आंब्याचा गाेडवा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 14:53 IST

आंब्याची गाेडीमुळे येथील लाेकांच्या आचरणात गाेडवा आहे, वाणीमध्येही गाेडवा आहे

मंडणगड : आंबा म्हटला की, काेणालाही त्याची भुरळ पडतेच. परदेशापर्यंत जाऊन पाेहाेचलेल्या रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या गाेडव्याचे राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी खास करुन काैतुक केले. रत्नागिरी जिल्ह्यातील हा गाेडवा देशभर पसरावा, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी आंबडवे येथे काढले.राष्ट्रपती रामनाथ काेविंद शनिवारी मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे आले हाेते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मनाेगत व्यक्त करताना रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा आवर्जून उल्लेख केला.राष्ट्रपती काेविंद म्हणाले की, रत्नागिरीचा विषय निघाल्यावर येथील महान व्यक्तींचे स्मरण हाेतेच. पण येथे आल्यावर एक वैशिष्ट्य जाणवले ते म्हणजे निसर्गत: साैंदर्य. येथील हापूस आंबा प्रसिद्ध आहे. हापूस आंब्याचा गाेडवा केवळ भारत देशातपुरताच मर्यादीत नाही. तर जगातील विविध देशांपर्यंत ताे पाेहाेचला आहे. 

हा आंबा आहे कुठला, काेणत्या जिल्ह्यातील आहे? भारतातील आहे पण ताे काेणत्या जिल्ह्यातील आहे, असे विचारल्यावर सांगितले जाते रत्नागिरी जिल्ह्यातील. आंब्याची गाेडी तिथपर्यंत जाऊन पाेहाेचली आहे. आणि येथील लाेकांच्या आचरणात गाेडवा आहे, वाणीमध्येही गाेडवा आहे, असे सांगून रत्नागिरी जिल्ह्याचे काैतुक केले.ते पुढे म्हणाले की, आज मी संकल्प करताे की, रत्नागिरी जिल्ह्याचा गाेडवा पूर्ण देशात पसरावा. त्या गाेडव्याची सुरुवात राज्यपाल काेश्यारी यांनी केली आहे. त्यांनी जाे पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रपती काेविंद यांनी केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRamnath Kovindरामनाथ कोविंदMangoआंबा