शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे राष्ट्रपतींकडून काैतुक, म्हणाले आंब्याचा गाेडवा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 14:53 IST

आंब्याची गाेडीमुळे येथील लाेकांच्या आचरणात गाेडवा आहे, वाणीमध्येही गाेडवा आहे

मंडणगड : आंबा म्हटला की, काेणालाही त्याची भुरळ पडतेच. परदेशापर्यंत जाऊन पाेहाेचलेल्या रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या गाेडव्याचे राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी खास करुन काैतुक केले. रत्नागिरी जिल्ह्यातील हा गाेडवा देशभर पसरावा, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी आंबडवे येथे काढले.राष्ट्रपती रामनाथ काेविंद शनिवारी मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे आले हाेते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मनाेगत व्यक्त करताना रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा आवर्जून उल्लेख केला.राष्ट्रपती काेविंद म्हणाले की, रत्नागिरीचा विषय निघाल्यावर येथील महान व्यक्तींचे स्मरण हाेतेच. पण येथे आल्यावर एक वैशिष्ट्य जाणवले ते म्हणजे निसर्गत: साैंदर्य. येथील हापूस आंबा प्रसिद्ध आहे. हापूस आंब्याचा गाेडवा केवळ भारत देशातपुरताच मर्यादीत नाही. तर जगातील विविध देशांपर्यंत ताे पाेहाेचला आहे. 

हा आंबा आहे कुठला, काेणत्या जिल्ह्यातील आहे? भारतातील आहे पण ताे काेणत्या जिल्ह्यातील आहे, असे विचारल्यावर सांगितले जाते रत्नागिरी जिल्ह्यातील. आंब्याची गाेडी तिथपर्यंत जाऊन पाेहाेचली आहे. आणि येथील लाेकांच्या आचरणात गाेडवा आहे, वाणीमध्येही गाेडवा आहे, असे सांगून रत्नागिरी जिल्ह्याचे काैतुक केले.ते पुढे म्हणाले की, आज मी संकल्प करताे की, रत्नागिरी जिल्ह्याचा गाेडवा पूर्ण देशात पसरावा. त्या गाेडव्याची सुरुवात राज्यपाल काेश्यारी यांनी केली आहे. त्यांनी जाे पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रपती काेविंद यांनी केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRamnath Kovindरामनाथ कोविंदMangoआंबा