शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता, कोकणातील आंबा बागायतदारांवर संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 11:14 IST

दापोली : बंगालच्या उपसागरात 'असानी चक्रीवादळ' निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे. या चक्रीवादळापूर्वीच ...

दापोली : बंगालच्या उपसागरात 'असानी चक्रीवादळ' निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे. या चक्रीवादळापूर्वीच कोकणात गेले काही दिवस ढगाळ वातावरण पसरल्याने आंबा पिकावर मोहर करपा व फळगळ सारखी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीकाचे नुकसान होण्याची भिती बागायतदार शेतकऱ्यांमध्ये आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, गुहागर, चिपळूण, खेड, राजापूर या परिसरात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सूर्यप्रकाश नसल्याने आंबा बागायतदार चिंतेत आहेत. वातावरणातील या बदलामुळे आंब्यावरील मोहोर काळवंडला असून फळगळ सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.कोकणात वारंवार येणारे चक्रीवादळ व बदलते हवामान याचा आंबा पिकावर मोठया प्रमाणात परिणाम होत आहे, बागायतदार शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. शेतकऱ्यांना मात्र सरकारकडून दिलासा मिळत नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcycloneचक्रीवादळMangoआंबाFarmerशेतकरी