शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता, कोकणातील आंबा बागायतदारांवर संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 11:14 IST

दापोली : बंगालच्या उपसागरात 'असानी चक्रीवादळ' निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे. या चक्रीवादळापूर्वीच ...

दापोली : बंगालच्या उपसागरात 'असानी चक्रीवादळ' निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे. या चक्रीवादळापूर्वीच कोकणात गेले काही दिवस ढगाळ वातावरण पसरल्याने आंबा पिकावर मोहर करपा व फळगळ सारखी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीकाचे नुकसान होण्याची भिती बागायतदार शेतकऱ्यांमध्ये आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, गुहागर, चिपळूण, खेड, राजापूर या परिसरात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सूर्यप्रकाश नसल्याने आंबा बागायतदार चिंतेत आहेत. वातावरणातील या बदलामुळे आंब्यावरील मोहोर काळवंडला असून फळगळ सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.कोकणात वारंवार येणारे चक्रीवादळ व बदलते हवामान याचा आंबा पिकावर मोठया प्रमाणात परिणाम होत आहे, बागायतदार शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. शेतकऱ्यांना मात्र सरकारकडून दिलासा मिळत नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcycloneचक्रीवादळMangoआंबाFarmerशेतकरी