लाेकमत न्यूज नेटवर्क लांजा : तालुक्यातील उद्योजक ऋषिनाथ पत्याणे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे सोमवारी रत्नागिरी नगरपरिषदेच्या स्मशानभूमीसाठी सुमारे ... ...
चिपळूण : तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने तालुक्याचा टंचाई आराखडा तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या आराखड्याअंतर्गत ... ...
खेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना कशेडी घाटात नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही सुविधा नसल्याने ... ...
खेड : तालुक्यात दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढू लागली आहे. कडाक्याच्या उष्म्यामुळे नद्या-नाल्यांसह उपलब्ध पाण्याचे जलस्रोत आटत चालल्याने, ग्रामस्थांची ... ...