ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावाने रत्नागिरी जिल्ह्यात वाढ होणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन बेड, आय.सी.यू. बेड वाढवून द्यावेत, तसेच आवश्यक असल्यासच रॅपिड ... ...
शहरी किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या पाचवीला पुजलेला प्रश्न म्हणजे एप्रिल ते मे या महिन्यादरम्यान उद्भवणारी पाण्याची टंचाई, फेब्रुवारी महिन्यापासून ... ...
रत्नागिरी तालुक्यातील विविध भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या काजळी नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे़. ... ...
दापोली : दापोली पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या गिम्हवणे गणातील सदस्य योगिता बांद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ आहे. ... ...