दापोली : किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या झटापटीत एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दापाेली तालुक्यातील काेळथरे माेहल्ला येथे शनिवारी सकाळी ... ...
रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागायतींच्या रखवालीसाठी तसेच मच्छिमारी नाैकेवर खलाशी म्हणून सुमारे १५,००० ते २०,००० इतके नेपाळी जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. मात्र, पोलिसांकडे केवळ ४२०० जणांचीच नोंदणी झालेली आहे. आंबा बागायतींमध्ये असणारे रखवालदार आंबा हंगाम ...