रत्नागिरी : कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही असे विद्यार्थी असल्यास ... ...
७३व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य भारतीय राज्य घटनेच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये निवडणुकीद्वारे निवडून ... ...
Rain Rajapur Ratnagiri : बुधवारी दुपारपासून संततधारेने कोसळणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जवाहर चौका ...
Rain Ratnagiri-राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोपडले आहे. या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या निवळी घाटात दरड कोसळली. यामुळे मध्यरात्री २ वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आणि ...