रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डाॅ. तानाजीराव चोरगे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त व्यापाऱ्यांची सकाळी बैठक झाली. या व्यापाऱ्यांना ... ...
झाड तोडण्याची मागणी राजापूर : तालुक्यातील जैतापूर, चव्हाटावाडी येथील बाजारपेठेत भररस्त्यावर राहत्या घरावर असलेले धोकादायक माड तोडण्याची मागणी करण्यात ... ...
गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचं या पुरामुळे अतोनात नुकसान झालं. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. ...