ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
चिपळूण : तालुक्यातील अलोरे येथे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. रोपांची लागवड व्हावी. शेतकऱ्यांनी लावलेली झाडे जगवावीत. यासाठी कोळकेवाडीचे ... ...
रत्नागिरी : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ... ...