वृक्षतोडीचे दुष्परिणाम आधीच सह्याद्रीचा पट्टा हा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. वारंवार होणाऱ्या छोट्या-मोठ्या भूकंपांमुळे त्याचप्रमाणे डोंगर भागात होणाऱ्या खोदकामामुळे डोंगराला ... ...
कळणे मांयनिगचा बांध फुटला आणि लगेच राजकीय लोकांना मायेचा पाझर फुटण्यास सुरू झाला पण एवढे डोगर पोकरे पर्यत आणि आता अवैध मांयनिग होत असल्याचा आरोप होई पर्यत एकाही राजकीय पक्षाना हे भविष्यातील माळीण होणार हे दिसले नाहीका? ...
रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यासोबत मगर, साप, अजगर व इतर वन्यप्राणी पाण्यासोबत वाहून आल्याची शक्यता असल्याने त्यांचा ... ...