रत्नागिरी : कोरोनामुळे फटका बसलेल्या एस. टी.ची प्रवासी वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १५ ऑगस्टपासून वाहतूक ... ...
रत्नागिरी : सुरूवातीपासून जोर धरलेल्या पावसामुळे गेल्या अडीच महिन्यांत सरासरीच्या ८४ टक्के पाऊस झाला आहे. जून आणि जुलै महिन्याची ... ...
हवामानावर आधारित पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामासाठी लागू करण्यात आली. भात व नागली पिकांचा विमा योजनेत समावेश करण्यात ... ...
रत्नागिरी जिल्ह्याचे भात हे मुख्य पीक आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात जिल्ह्यात ठिकठिकाणी लागवड केलेली ... ...
मंडणगड : पंचायत समिती, मंडणगडच्या हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दुधेरे आदिवासीवाडी येथील दुर्गामाता बचत समूहातील महिलांनी एकत्र ... ...
पाली : येथील मंगलमूर्ती फाउंडेशनतर्फे रविवार, १५ ऑगस्ट रोजी पाली आणि पंचक्रोशीसाठी रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ... ...
रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार १७३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले; तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १८८ बाधित ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात सन २०२१ या वर्षात ७७६ क्षयरोगाचे रुग्ण सापडले आहेत. केंद्र शासनाच्या ... ...
गुहागर : तालुक्यातील पालशेत बाजार पुलाचे दोन खांब कमकुवत झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरवत १४ जुलैपासून बांधकाम विभागाने ... ...
रत्नागिरी : कोरोनाच्या संकटामुळे एप्रिलपासून लांबलेली शिष्यवृत्ती परीक्षा गुरुवारी सर्वत्र एकाचवेळी घेण्यात आली. कोरोनाची भीती असूनही जिल्ह्यातील १३९ परीक्षा ... ...