रत्नागिरी : शहरातील मांडवी समुद्रकिनारी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर किनाऱ्यावर निर्माल्य पडलेले हाेते. त्यामुळे किनारा अस्वच्छ झाला हाेता. ... ...
देवरुख : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणावर पाेलिसांची करडी नजर राहिली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील बाॅम्बशोधक व नाशक पथकाने ... ...
राजापूर : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्तधारकांना गेल्या आठ महिन्यांपासून निवृत्तीवेतनच मिळालेले नाही. ... ...
गुहागर : शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या विरार मनवेलपाडा येथील गुहागर प्रतिष्ठानतर्फे गाड्यांचे निर्जंतुकीकरण हा उपक्रम हाती ... ...