एका रात्रीत कोसळलेल्या प्रचंड पावसाने चिपळूण, खेड आणि राजापूरला खूप मोठा आर्थिक फटका बसला. त्यातही चिपळूणमध्ये जवळपास ३० तास मुक्काम केलेल्या पुराच्या आठवणी अजूनही थरकाप उडवणाऱ्या आहेत. ...
रासायनिकऐवजी सेंद्रिय शेतीवर या गटाचा विशेष भर आहे. ‘एकीचे बळ मिळते फळ’ याप्रमाणे श्रीमंत बळीराम सेंद्रिय गट सामूहिक परिश्रमातून यशस्वी वाटचाल करीत आहे. ...
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेने जैतापूर प्रकल्प विरोधाचे ढोल बडवायला सुरुवात केली आहे. ...