बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर अनेक ठिकाणी शर्यतींचा धुरळा उडाला. अशाच शर्यती रत्नागिरी जिल्ह्यातही पार पडल्या मात्र, या शर्यतीमध्ये धुरळा उडाला नाही. कारण या शर्यती कुठ डोंगर माथ्यावर किंवा मैदानावर नाही तर चक्क समुद्र किनारी पार पडल्या. ...
पाणी टंचाई, नापीक होणारी जमीन, प्लास्टिकचा वाढता वापर, वारंवार समुद्रात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे, वाढती उष्णता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबत जनजागृती करणे, प्रबोधन होणे यासाठी त्याने पायी प्रवासाचा मार्ग निवडला आहे. ...
ॲमेझॉनचे महाराष्ट्रातील चौथे तर भारतातील सातवे संकलन केंद्र आहे. बागायतदारांकडून आंबा विकत घेऊन मुंबई तसेच पुण्यातील ॲमेझॉनच्या ग्राहकांना पोहाेचवला जाणार आहे. ...
दोन वेळा नगराध्यक्षपद भुषविण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता. राजापूर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमानही त्यांच्याच नावावर आहे. ...
अचानक शॉर्टसर्किटने घराला आग लागली. त्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि एका रूममधील सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले. ...