मालिकेतील एका दृश्यात लहान मुलीचा गळफास लावून मृत्यू झाल्याचे पाहून आर्याने 'खरंच गळफास लावून असे मरतात काय?' असे मोठ्या बहीणाला विचारले होते. यानंतर तीने खरंच गळफास लावून घेतला ...
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा झाली, तेव्हा जे लोक विरोध करण्यासाठी पुढे होते, तेच लोक नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधासाठी उभे राहिले. आता बारसूमध्येही तेच लोक विरोध करत आहेत. ...