कोरोनाच्या परिस्थितीमुळे नगर परिषदेने अतिक्रमण मोहीम थांबली होती. याचा फायदा उठवत काहींनी मोठी दुकाने मांडली होती. ...
वेत्ये येथील कासवांच्या अंड्याचे यावर्षीचे दुसरे घरटे झाले आहे. ...
देवरूख नगरपंचायतीने केलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात व्यापारी वर्गात संतापाची लाट ...
या निवडणुकीत सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलं पण भाजपानेही जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ४०० हून अधिक जागा जिंकल्या ...
नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन शिवसेना नेते रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांनी नाराजी जाहीर करत मनातील खदखद बोलून दाखवली आहे. ...
लांजा तालुक्यातील कोचरी गावातील भोजवाडी येथे भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने, लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ...
हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील साहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग होता ...
माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना या निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई - गाेवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. रखडलेले काम पू्र्ण करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी सातत्याने मागणी केली आहे. आमदार शेखर निकम यांनीही हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली हाेती. ...
रत्नागिरी तालुक्यात बाॅम्बची मोठ्या प्रमाणात विक्री करणार होते. त्यापूर्वी नमुना म्हणून हे बाॅम्ब दाखविण्यासाठी घेऊन आले होते. ...