‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून ‘एकता तिरंगा रॅली’ काढण्यात आली. ...
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील १०० फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली ...
स्वा. सावरकर यांना ब्रिटिशांनी रत्नागिरीतील जेलमध्ये जवळजवळ दाेन वर्षे ठेवले हाेते ...
आज शिवसेना वाईट परिस्थितीतून जात आहे. अनेकजण शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत. ...
शिवाजी गोरे दापोली : दर्या सागरा आमचे रक्षण कर, तुझ्या जिवावर आमची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे तूच आमचे रक्षण ... ...
जोरदार पाऊस आणि रस्त्यावरील वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे ...
परंतु काहीही झाले तरी यापुढे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी अथवा काँग्रेससोबत जाणार नाही. ...
श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जात आहे. श्रावण महिन्यातील दुसऱ्या साेमवारी सप्ताहाला सुरुवात हाेऊन तिसऱ्या साेमवारी सप्ताहाची सांगता हाेते. ...
मुंबईला निघालेला निखिल चिरेखाणीकडे कसा आला, याची उकल झालेली नाही. ...
वाहतूक बंद केल्याने रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पावसमार्गे तसेच कुरचुंब आसगे मार्गे वळविण्यात आली हाेती ...