केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद साधारण सतरा वर्षे रंगत आहे. राणे भाजपमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री झाल्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे ...
गेल्या १८ वर्षांत या स्वागतयात्रेमध्ये १५० हून अधिक संस्था, चित्ररथ सहभागी झाले. त्याचा आढावा घेण्यात आला. यावर्षी या स्वागत यात्रेत पंधरा ते वीस नवीन संस्था सहभागी होणार आहेत. यात्रा जल्लोषात व मोठ्या दणक्यात निघेल, आपण सारे हिंदू एक आहोत याचे दर्शन ...
वाऱ्यामुळे आंबा,काजू पिकांना बसला असून, अनेक ठिकाणी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेकांच्या घरांवर झाडे उन्मळून पडली असून, घरांची कौले-पत्रे उडाले. वाऱ्यामुळे मोठ्याप्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. ...
रत्नागिरी तालुक्यातील भोके-मायंगडेवाडीतील भर वस्तीत बिबट्या शिरल्यामुळे एकच तारांबळ उडाली. लाकडाच्या खोपीमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला पळवून लावण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले हाेते. ...
वडिलांच्या निधनाचा मानसिक धक्का नीलेश याला बसला आणि त्या दिवसापासून तो आजारी पडला. मुंबईला अनेक तपासण्या करण्यात आल्या. मात्र, आजार कोणता याचे निदान झालेले नाही. ...