पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवसैनिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...
वर्षानुवर्षे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या मच्छीमारी नौका तातडीने बाहेर काढा ...
रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी होण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकले होते तर स्थानिक आमदारही रिफायनरीसाठी आग्रही आहेत. ... ...
शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ...
Uday Samant: ठाणे शहराप्रमाणेच पुढच्या दोन महिन्यात शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय रत्नागिरीमध्ये सुरु करणार, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. ...
आदित्य ठाकरे यांनी उद्याेगमंत्र्यांना खातेच कळले नसल्याचा आराेप केला हाेता ...
गद्दारांची वृत्ती महाराष्ट्राला विकासापासून मागे खेचत आहे. ...
ठाकरे सरकारने कठीण काळातही राज्यातील सामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सुमारे ८० हजार तरुणांना रोजगार मिळवून दिला. ...
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पृथी विज्ञान मंत्रालयाने स्वयंसेवकांच्या मदतीने ७५०० किलोमीटर किनारपट्टी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे ...
अवघे आठ दिवस शिल्लक राहिल्याने भाविकांचाही उत्साह वाढला आहे. दांडिया स्पर्धंतील बक्षिसे मिळविण्यासाठी दांडिया ग्रुपची तयारी ...