यंदा पावसाचे आगमन उशिराने झाल्याने पहिल्या ११ दिवसात केवळ सरासरी ५५.३३ मिलीमीटर इतकाच पाऊस पडला आहे. ...
तिवरे धरणफुटीची दुर्घटना २ जुलै २०१९ रोजी घडली होती. या घटनेत २३ जणांचा बळी गेला होता. ...
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा झाली, तेव्हा जे लोक विरोध करण्यासाठी पुढे होते, तेच लोक नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधासाठी उभे राहिले. आता बारसूमध्येही तेच लोक विरोध करत आहेत. ...
साधारण एक महिन्यापूर्वी त्या इसमाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथिमक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यात शाखानिहाय निकालात व्यवसायिक शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.७० टक्के लागला. ...
इस्माईलने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस येताच सर्वांना धक्का बसला ...
हल्ला नेमका का व कुणी केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. ...
घाटात वाहनांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेट्स मोडलेल्या अवस्थेत आहेत. ...
कोकणात येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट आणि परशुराम घाट हे दोन घाट अत्यंत महत्त्वाचे आहेत. ...
मागील झालेल्या अतिवृष्टीत कुंभार्ली घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली होती ...