पावसाचे प्रमाण वाढल्यास नियंत्रण कक्षामार्फत नागरिकांना सतर्क करणेदेखील आता सोपे व सहज झाले आहे. त्यामुळे नुकसानाची तीव्रता कमी करण्यास या यंत्रणेचा खूप मोठा फायदा होणार आहे. ...
राज्यातील अनेक शाळांमध्ये फुलं आणि फुग्यांच्या सजावटीने तसंच लेझीम, ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. परंतु रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील रायपाटण गावातील दुर्दशा समोर आली आहे. ...
मालिकेतील एका दृश्यात लहान मुलीचा गळफास लावून मृत्यू झाल्याचे पाहून आर्याने 'खरंच गळफास लावून असे मरतात काय?' असे मोठ्या बहीणाला विचारले होते. यानंतर तीने खरंच गळफास लावून घेतला ...