घाटात समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडल्याने समोर रस्ता दिसला नाही आणि काही सेकंदामध्येच कार थेट १०० फूट खोल दरीत कोसळली. ...
चिंद्रवली येथे काजळी नदी संवाद यात्रा पार पडली ...
राजकीय वर्तुळात खळबळ ...
चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या रत्नागिरी आठ (सुवर्णा-मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांना लागली आहे. ...
रत्नागिरी : कोकण विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून, मंडणगड तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब ... ...
तालुक्यातील आंजर्ले जवळील मुर्डी येथील विनय जोशी या कृषी पदवीधर तरुणाने चहा लागवडीचा उपक्रम राबविला आहे. ...
सिंधुरत्न योजनेअंतर्गत जिल्ह्यात विविध योजना राबविणार असल्याची दिली माहिती. ...
राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामातील दगड फोडण्यासाठी बोअरवेल ब्लास्टिंगचा वापर ...
माेर्चाचा प्रचार गावांमध्येही करण्यात येणार ...
मोरवणे गावातील व पंचक्रोशीतील प्रत्येक घरातील तरुण भारतीय सैन्यदलात रुजू ...