झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ सोलापूर : धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या सासू, सुनेचा अपघाती मृत्यू; ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच अंत; मंगळवेढा शहरातील घटना "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा... मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली... हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस... पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
गुहागर : दारूच्या नशेत कर्मचाऱ्याने रुग्णालयात गोंधळ घालून अंगावर सॅनिटायझरची बाटली ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. ... ...
रत्नागिरी : मुंबईतून पर्यटन व देवदर्शनासाठी रत्नागिरीत आलेल्या महिलेचा झोपेतच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. नीता नरेंद्र ... ...
एक हजार शिक्षकांच्या शाळा बदलणार, बदली प्रक्रिया ऑनलाइन ...
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या हाेत्या ...
Mumbai Goa Highway Car Accident Today: मुंबईहून देवरुखला अंत्ययात्रेसाठी जात असलेल्या प्रवाशांची कार जगबुडी नदीच्या पुलावरून खाली कोसळली. ...
विनोद पवार राजा पूर : सन १९८३ साली अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुरानंतर राजा पूर शहरात पूररेषा अस्तित्वात आली. गेली ... ...
रत्नागिरी : येथील मिरकरवाडा बंदरातील जेटीवर चुकीच्या पद्धतीने शाकारून ठेवलेल्या मच्छीमार नौका तेथून हलविण्यासाठी मिरकरवाडा प्राधिकरणाचे पथक पोलिस बंदोबस्तात ... ...
रहिम दलाल रत्नागिरी : जिल्ह्यात श्वानदंश, सर्पदंश प्रमाण वाढले असून, गेल्या चार महिन्यांत १,२८८ जणांना श्वानदंश तर ११५ जणांना ... ...
राजापूर : किरकोळ कारणातून झालेल्या वादातून ४५ वर्षीय प्रौढाला ठार मारण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी नाटे ठाकरेवाडी येथे घडली. ... ...
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेकडून माळ नाका येथील जुन्या व्यायामशाळेच्या जागेवर नवीन व्यायामशाळेसह आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ... ...