कोल्हापूर : विद्यापीठ म्हणजे काय, येथे कोणती शाळा भरते, येथे मोठ्या मुलांची शाळा भरते; मग ती मुले शाळेचा ड्रेस का घालत नाहीत, इथे इतकी स्वच्छता कशी आहे, असे अनेक प्रश्र्न आज शाळकरी मुलांनी विद्यापीठास विचारले. निमित्त होते, कागल एज्युकेशन सोसायटीच्या ...
कोल्हापूर : शहराच्या स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्यासाठी राबविण्यात येणार्या काळम्मावाडी थेट पाईप लाईन योजनेच्या पूर्ततेसाठी आता शहराचेआमदार म्हणून राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री सतेज पाटील यांनी आज रात्री येथे एका कार् ...
आजरा : खेडे (ता. आजरा) येथे बचत गटांना मार्गदर्शनपर मेळावा पार पडला. सरपंच साखरूताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यात जिल्हा बँकेचे निरीक्षक सुनील दिवटे, डॉ. संदीप देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध बचत गटांच्या सदस्या उ ...
कोपार्डे : चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर) येथील पांडुरंग दत्तू कांबळे (वय ४०) यांनी आज, शनिवारी आपल्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी शेजारच्या शेतातील शेतकरी तेथे गेले असता ही घटना उघड झाली. ...
कुरुंदवाड : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे मटका घेताना कुरुंदवाड पोलिसांनी आज दुपारी भीमा आप्पा कुंतीकर याला अटक केली. त्यांच्याकडून १७५० रुपये रोख व जुगाचे साहित्य जप्त केले, तर सोंगट्या टाकून जुगार खेळणार्या अरुण शत्रुघ्न काळे, अंकुश रामचंद्र कोळी, पर ...
मलकापूर : मलकापूर येथील मलकापूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या सुवर्णमहोत्सव सोहळा व मुख्य कार्यालय इमारत उद्घाटन प्रारंभ उद्या, रविवारी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष गणेश कोलते यांनी दिली. ...
कोल्हापूर : विद्यापीठ म्हणजे काय?, येथे कोणती शाळा भरते?, येथे मोठ्या मुलांची शाळा भरते; मग ती मुले शाळेचा ड्रेस का घालत नाहीत? इथे इतकी स्वच्छता कशी आहे? अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ आज, शनिवारी एका चुटकीशीरपणे सुटला. निमित्त होते, शिवाजी विद्यापीठा ...
कुंभी-कासारीच्या ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे २६३० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी कुंभी बचाव मंचने कारखान्यावर मोर्चा काढला होता. यावेळी आज दराची घोषणा करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार कारखाना प्रशासनाने दर जाहीर केला. ...
नामपूर : मोसमप्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने थैमान घातले. त्यामुळे डाळींब, द्राक्ष, कांदा, टमाटा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस झाला. पाणी पातळी वाढली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले आहे. हरणबारी धरणाची पाण ...