सलग तीन दिवस कोसळणारा पाऊस आणि वादळसदृश वाऱ्यामुळे खवळलेला समुद्र यामुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत मंगळवारी पाच नौका बुडाल्या. मात्र याचवेळी भरकटलेल्या तीन खलाशांची एक नौका ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वाचवण्यात आली आहे. उसळत्या लाटांवर डोलणारी ...
मुसळधार पाऊस, वादळसदृश वारे आणि खवळलेला समुद्र यामुळे भरकटलेली गुजरातची एक मासेमारी नौका रत्नागिरी नजिकच्या पांढऱ्या समुद्रावर वाळूत येऊन अडकली आहे. ...
कोकणात गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टीमुळे समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आंजर्ले खाडीत तीन बोटी बुडाल्या तर पाजपंढरी आणि सुवर्णदुर्ग किल्ल््याजवळ दोन बोटी खडकावर आदळून फुटल्याने बोटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
रत्नागिरी - बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी येथे घडली आहे. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन तिघांनाही रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.मुर्शी सुवरेवाडी येथे शनिवारी पह ...
मुंबई- गोवा महामार्गावर मानसकोंड येथे ट्रक पन्नास फुट दरीत जावुन झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला आहे. मृत चालकाचे नाव श्रीपती ग्यानबा पवार असे असुन (वय ५०) पवार वाडी ता.पुरंदर जि. पुणे येथील आहे. हा अपघात बुधवारी रात्री १0.३0 च्या दरम्यान झ ...