लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरीत रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी दर्शविला विरोध, जमीनमोजणीदरम्यान तणाव - Marathi News | Tension in Quarbala due to land acquisition | Latest ratnagiri Videos at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी दर्शविला विरोध, जमीनमोजणीदरम्यान तणाव

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या रूंदीकरणासाठी रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथे आज जमीन मोजणी सुरू करण्यात आली. या रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांचा विरोध असल्यामुळे तणावाचे ... ...

जमीनमोजणीमुळे कुवारबावलामध्ये तणाव, ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी दर्शविला विरोध - Marathi News | Because of land acquisition the quarrel in the village | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जमीनमोजणीमुळे कुवारबावलामध्ये तणाव, ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी दर्शविला विरोध

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या रूंदीकरणासाठी रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथे आज जमीन मोजणी सुरू करण्यात आली. या रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांचा विरोध असल्यामुळे तणावाचे वातावरण होते. ...

राजापूर तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ - एका रात्री दोन ठिकाणी बिबटे पडले विहिरीत - वन विभागाने वाचवले - Marathi News |  Due to leopards in Rajapur taluka - Dibate falls in two places in one night - forest department saved | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूर तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ - एका रात्री दोन ठिकाणी बिबटे पडले विहिरीत - वन विभागाने वाचवले

राजापूर : तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून, सोमवारी रात्री दसूर व परुळे या गावात भक्ष्याचा पाठलाग करताना दोन बिबटे विहिरीत पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ...

जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याचा आराखडा अंतिम टप्प्यात - Marathi News | The final phase of the district plan for the third phase of Jalakit Shivar Abhiyan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याचा आराखडा अंतिम टप्प्यात

शिवाजी गोरेदापोली : टंचाईमुक्त महाराष्ट्र' घोषणा करून सर्वांसाठी पाणी देण्याच्या उद्देशाने युतीच्या सरकारने राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. या अभियानाअंतर्गत दोन वर्षात अतिशय चांगली कामे होण्यास मदत झाली. मात्र, अभियानाच्या तिस ...

 गुहागर तालुक्यातील व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | The crowd of devotees to watch the Vaigartha Devi shrine in Guhagar taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी भक्तांच्या श्रध्देची परीक्षा घेणाऱ्या बगाडा सोहळ्यासाठी जिल्हाभरातून भक्तांनी गर्दी केली होती. श्री व्याघ्रांबरी देवीचा उत्सव कार्तिक कृ. दर्श अमाव ...

मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी रत्नागिरीत नाभिक समाजाचा मोर्चा - Marathi News | Ratnagiri Nabhik Samaj's Front to protest the statement of Chief Minister | Latest ratnagiri Videos at Lokmat.com

रत्नागिरी :मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी रत्नागिरीत नाभिक समाजाचा मोर्चा

...

पश्चिम व-हाडात १९१ शेतक-यांना कर्जमाफी ! - Marathi News | 191 farmers in West Wadat loan forgiveness! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम व-हाडात १९१ शेतक-यांना कर्जमाफी !

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील १९१ शेतक-यांना कर्जमाफी मिळाली. उर्वरित पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. ...

पोटलेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार? - Marathi News | Woman killed in Potlawite attack? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोटलेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार?

राजापूर : गोठ्यात गुरे सोडायला गेलेली महिला वन्य प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाली. पार्वती महादेव कदम (वय ६०) असे तिचे नाव आहे. तालुक्यातील जांभवली-पोटलेवाडी गावात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. हा हल्ला बिबट्यानेच केला असावा, असा संशय ग्रामस्थांनी व्य ...

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील दोन वर्षांपूर्वीचा स्थायी समितीतील ठराव फाईलबंद - Marathi News | The resolution of the standing committee of the two-year standing committee of Ratnagiri Zilla Parishad was closed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा परिषदेतील दोन वर्षांपूर्वीचा स्थायी समितीतील ठराव फाईलबंद

रत्नागिरी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दोन वर्षांपूर्वी झालेला ठराव प्रशासनाकडून फाईलमध्ये बंद करुन ठेवण्यात आला आहे़. त्यामुळे फिरतीवर जाणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये नोंद करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही. ...